Posts

Showing posts from July, 2019

मौर्य काळ आणि भारताचे शहरीकरण

Image
मौर्यां च्या अगोदर सिंधू च्या पूर्वेकडे शहरीकरण झाले नव्हते. येथील लोक झोपडीत राहणारे,पूजा-पाठ करणारे आणि वेदांचा अभ्यास करणारे साधे लोक होते.इतिहास लिहिणे म्हणजे काय हे त्यांना माहितीच नव्हते. पर्शियन साम्राज्याच्या काळात बरेच लोक भारतात आले आणि इथे शहरे निर्माण केली. मौर्य घराणे ही त्यांच्यापैकीच एक होते. पर्शियन साम्राज्यात राजकारणाचा अनुभव असल्यामुळे त्यांनी या भागात मोठे साम्राज्य निर्माण केले.सातवाहन लोकांनी ही मौर्यानंतर साम्राज्ये निर्माण केले.

हे राजे भारतीय कसे काय?

Image
पुरु आणि अंभी(तक्षक) या राजांचे जे पुरावे मिळतात ते ग्रीकांकडून,मुद्राराक्षस नाटकात ही या राजांचे साधे नावही नाही,मग हे राजे भारतीय कसे काय? ग्रीकांनी तक्षशिला या नगरीचा उल्लेख केला आहे परंतू चाणक्याचा कुठेही नाही.अंभी हा तक्षशिला या नगरीचा राजा होता. अंभी या राजाने अलेक्झांडरला १०,००० मेंढ्या आणि ३० हत्ती भेट दिले होते.अश्वघोष हा बुद्ध विद्वान अलेक्झांडरला भेटला होता परंतु चाणक्यला भेटावसे वाटले नसेल?चाणक्याने अंभी आणि पुरु या राजांची तरी मदत घ्यायला हवी होती आणि एवढा मोठा विद्वान ग्रीकांच्या निदर्शनास यायला हवा होता. Persain emperor Darius the great spent the winter of 516-515 BCE in the Gandhara region surrounding Taxila, and prepared to conquer the Indus Valley, which he did in 515 BCE,If this was big center of education Persians would have defiantly mentioned it.

हे भारतात कधी होणार?

Image
https://www.youtube.com/watch?v=A8q-Zx8gIbg

प्राचीन पंतप्रधान

Image
प्राचीन काळी पतंप्रधान फक्त आणि फक्त राजाचा अविवाहित सेवक असायचा. पंतप्रधान कोणीही बनू शकत नव्हते. आपल्याकडे बैलाला कसे नपुसंक केले जाते तसे त्यालाही केले जायचे.बेगोस या पर्शियाच्या पंतप्रधानाला याच पद्धतीने नपुसंक केले होते परंतू त्याचे डोके मात्र औरच होते.मलिक अंबर हा दख्खन चा महान पंतप्रधान असाच हूशार होता परंतू तो विवाहित होता. मूलतः तो आफ्रिकन गुलाम होता.

अलेक्झांडरचा अंत आणि मुद्राराक्षस(अमात्य राक्षसाची अंगठी)

Image
अलेक्झांडरची आंगठी आजही प्रसिद्ध आहे. अलेक्झांडरची आंगठी कोणी चोरली होती आणि त्याचा मृत्यू कसा झाला याचे रहस्य विद्वान आजही सोडवू शकले नाहीत. याचे कारण मूळ मुद्राराक्षस या नाटकाचे झालेले भारतीयकरण त्यामुळे विद्वानांची अक्षरशः अगदी दिशाभूल झाली. कोणी चोरली होती ती अंगठी? ती आंगठी रोक्सान या अलेक्झांडरच्या विश्वासू पर्शियन क्षत्रपाने चोरली  होती. कोण होता बेगोस? बेगोस हा पर्शियाचा कुटील प्रधानमंत्री होता,तो राजाचा अविवाहित सेवक होता.हा लोकांना विष देऊन मारायचा आणि स्वतः रोज थोडे थोडे विष खायचा. बेगोस ने अख्खा पर्शियन राजपरिवारच का संपविला ? कारण ते शासक म्हणून अयोग्य नव्हते. सायरस दि ग्रेट (कुरुष महान) ने सिंधपासून ग्रीक पर्यंत निर्माण केलेले महान आणि शांततेचे राज्य अलेक्झांडर हा रक्तपिपासू गिळंकृत करायला निघाला होता. संपूर्ण आशिया खंडात अशांतता आणि हाहाकार माजला होता. कोण होता शशीगुप्त (Sasicotts) शशीगुप्त हा तरुण बेगोसच्या सिंध प्रांतातील "पटाला" येथील अत्यंत विश्वासू क्षत्रपाचा मुलगा होता.मूलतः हे क्षत्रप ईराणी होते परंतू सिंध भाग आणि तेथील संस्कृतीशी एकरूप झाले ह

ट्रोल (करणारे)मावळे गडावर बाथरूम का बांधून देत नाही?

Image
ट्रोल (करणारे)मावळे गडावर बाथरूम का बांधून देत नाही. तिथे हागले मुतलेले चालते का? मुलींनी शॉर्ट घालून गडावर गेलेले चालत नाही. मग उघड्यावर मुतलेले चालते का?शॉर्ट घालून गेल्याने इतिहास बदलतो का? 

मागी

प्राचीन ईराणमधील "मिदि" लोकांच्या सहा जातींपैकी एक जात पुरोहितांची होती.त्यांना ग्रह,तारे आणि ज्योतिषविद्येचे चांगले ज्ञान होते. मॅजिक शब्द हा मागी वरून आला आहे. मगध हा शब्द ही मागी वरून आला आहे. येशू ख्रिस्तांच्या जन्माविषयी भवितव्य त्यांनीच अगोदर सांगितले होते.

हट्टी आणि मित्तानी लोकांत ब्राह्मण वर्ग नव्हता

हट्टी आणि मित्तानी लोकांत ब्राह्मण वर्ग नव्हता,राजा स्वतः पुरोहितांचे कार्य करित असे. त्यांच्या शेजारी मेसोपोटेमियात देवदासी प्रथा होती. तिथेही राजा स्वतः पुरोहित असे.धार्मिक विधी म्हणून तिथल्या महिला पुरोहित आणि राजा यांच्यात लग्ने लावली जात.त्यांच्या संबंधातून पुरोहित वर्ग वाढत गेला.

हिंदूंचा इतिहास

Image
हिंदू धर्माला जास्तीत जास्त १८०० वर्षांचा इतिहास आहे,त्याअगोदर हिंदू हे भटक्या अवस्थेतच होते,धर्म म्हणून उदयाला येण्याअगोदर हिंदू हे विविध जमातीत विभागले गेले होते,प्रत्येक जमातीच्या वेगवेगळ्या परंपरा होत्या,आजही हिंदु म्हणून पूर्णतः कोणताही धर्म उदयाला आला नाही,प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या परंपरा आहेत.

बेगोस,पर्शियाचा कुटिल प्रधानमंत्री

Image
अलेक्झांडरच्या काळात बेगॉस हा पर्शियाचा अतिशय कुटिल प्रधानमंत्री होता. मूलतः तो गुलाम वंशाचा होता आणि अविवाहित होता. तो लोकांवरती विषप्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध होता. त्याने पर्शियन राजपरिवारातील ९ लोकांची हत्या करून दारा-३ (मूळ नाव अर्थशथा) ला गादीवरती बसविले.अलेक्झांडरशी हातमिळवणी करून दारा-३ ला सुद्धा पराभूत केले.क्षत्रपांच्या पाठिंब्यामुळे हा प्रधानमंत्री शक्तिशाली झाला होता. यानेच अलेक्झांडरला सुद्धा विषप्रयोग करून मारले होते.शशीगुप्त ( Sasicotts) आणि रॉक्सान याचे विश्वासू क्षत्रप होते. बेगॉस आणि शशीगुप्त अलेक्झांडरला एकदा भेटले होते. त्यावेळेस शशीगुप्त ने अलेक्झांडरचा विश्वास संपादन केला होता. रॉक्सान पहिल्यांदा आपला स्वामी "दारा-३" च्या बाजूने होता परंतू बेगॉस आणि शशीगुप्त त्याचे मन वळविण्यात यशस्वी झाले आणि पूर्वेकडे भारतापर्यंत साम्राज्य स्थापण्यात यशस्वी झाले. एकदा बेगॉस ने दारा-३ ला सुद्धा विष पाजण्याचा प्रयत्न केला होता परंतू दारा-३ ने ते विष त्यालाच प्यायला लावले परंतू बेगॉस हा विषप्रयोग शक्ती वाढविण्यासाठी रोज थोडे थोडे विष स्वतः घ्यायचा आणि यातून तो वाचला आ

पर्शियन प्रधानमंत्रीच खरा कुटील होता.

पर्शियन प्रधानमंत्रीच खरा कुटील होता.  त्यावेळेस भारतीय पुजाऱ्यांना होम-हवन करणे आणि पूजा-पाठ करणे यापलीकडे फारसे काही ज्ञान नव्हते. मोठे राज्य चालविण्याइतपत व्यावहारिक ज्ञान नव्हते. अमात्य व्यवस्था मौर्य काळानंतर गुप्त काळात म्हणजे ८०० वर्षांनी आली.पर्शियन प्रधानमंत्रीच खरा कुटील होता.गुप्तांची मेहेरबानी दुसरे काय?

पशुधन

Image
हे जैन मुनी म्हणतात ते बरोबर आहे,त्या काळी सर्वात जास्त पशुधन असलेला व्यक्तीच सर्वात श्रीमंत असायचा. कारण समाजातील सर्वच वर्ग मांसाहारी होता आणि पूर्वापार पशुपालन करत असल्यामुळे या सर्वाना मांसाचा पुरवठा करणारा हा तत्कालीन अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक होता. नेमिनाथ यांच्या घरी हजारो पशु होते आणि त्यांच्या लग्नात मेजवानीसाठी हजारो गाई आणि शेळ्या मेंढ्यांच्या कतली झाल्या होत्या.

ब्रिटिश भारतात आले नसते तर

Image
http://www.bolbhidu.com/if-the-british-never-came-to-india-by-shashi-tharoor/?fbclid=IwAR3QoaWvDPN-u-7mgZDWoZyobz0WEN1tyK0ubprCv1JOLqnMxTSr1Y_4AGY

पहली बार संस्कृत भारत में नहीं बल्कि सीरिया में लिखी गई थी

आज के सीरिया में कभी मितन्नी नाम के उस राजवंश की सत्ता थी जिसने संस्कृत के उपयोग के सबसे प्राचीन साक्ष्य छोड़े बायबलचे पुरावे ऐतिहासिक आहेत,याफेट चा पुत्र मदनच्या वंशजांनी "मितानी" राजवंश स्थापन केला होता. https://satyagrah.scroll.in/article/13070/sanskrit-oldest-speakers-mitanni?fbclid=IwAR0FOvdPzBPBBnEM7eGJsWVoexnmAJewVlnMaNWxnGZIWQowRoArTGVrrdc