Posts

Showing posts from February, 2020

सनातन संस्कृती चे मुळस्थान

मेसोपोटेमिया भागात ६००० वर्षांपूर्वी सनातन संस्कृती होती याचे वाईट वाटून घ्यायला पाहिजे कि अभिमान पाहिजे? मुस्लिमांनी बऱ्याच देशांत धर्मप्रसार केलेला चालतो मग त्या भागात सनातन संस्कृती निर्माण केली होती यात वाईट वाटण्याचे कारण काय? उलट हिंदू धर्मावरती भारतातील वैदिक संस्कृतीपेक्षा मेसोपोटेमिया भागातील सनातन संस्कृतीचा पगडा आहे,वैदिक लोकांच्या देवतांना आज कोणीही पूजत नाही,इंद्र,वरुण,आर्यमन,दक्ष या वैदिक देवतांना हिंदू-पुराणांत दुय्यम स्थान आहे आणि  आज या देवता हिंदू धर्मातून गायब झाल्या आहेत. याउलट मेसोपोटेमियातील शिवा आज संबंध भारतात आणि ईस्लामी जगतात पूजला जातो. मेसोपोटेमिया,ईजिप्त आणि तुर्की भागात सनातन संस्कृती होती. त्यांना पूर्णपणे हिंदू म्हणता येत नाही,भारतीय वैदिक संस्कृती आणि मेसोपोटेमियाची संस्कृती यांत बराच फरक होता,तिकडे मंदिर होती तर वैदिक संस्कृतीत मंदिरे नव्हती,तिकडे मातृदेवता पूजेला फार महत्त्व होते,अल्लाह हि तेथील मातृदेवताच होती. हिंदू आणि अरब मिळून ती संस्कृती निर्माण झाली होती. हिंदू पुरुष अरब महिलांशी विवाह करत. हिंदू हे शासक तर अरब हे कृषक होते,धार्मिक विधी म्

पौराणिक कथांचे ऐतिहासिक तथ्य

Image
भारतातील सभ्यता हि मेसोपोटेमियाच्या लोकांनी घडविली आहे.भारतातील राम-कृष्ण,गौतम बुद्ध,विठ्ठल-बिरदेव हे मूलतः सुमेरियन वंशाचे होते. सुमेरियन हे सौम्य चेहरा आणि सावळ्या रंगाचे लोक होते.सुमेरियन लोक हे शासक होते. परंतू त्या भागातील अरब लोक हे गोरे होते. शेती आणि पशुपालन हा सुमेरियातील अरबांचा प्रमुख व्यवसाय. सुमेरियन पुरुष अरब महिलांशी विवाह करू लागले.सुमेरियन सभ्यतेत नदीला फार महत्त्व होते. मेसोपोटेमिया म्हणजे तिग्रिस आणि युफ्राट्स या दोन नद्यांच्या मधला प्रदेश. "महारा-मदन" हि प्रेमकथा तिग्रिस नदीच्या किनारी फुलली होती. महारा हि एक मेंढपाळ मुलगी होती तर मदन हा सुमेरियन राजकुमार होता. आजही ईराक मध्ये नदीकिनारी मदन या जमातीचे निवास्थान आहे. अरब हे सौम्य चेहरा परंतू कडक शिस्तीचे लोक असतात. याऊलट भारतातील मूळनिवासी हे अहंकारी चेहऱ्याचे होते/असतात. आंध्र आणि मद्रासी या राक्षसी जमातींत अहंकार फार वाढत जातो. रावण हा गोंड राजा होता. गोंड-गुंड असा शब्दांचा विकास होत गेला.ब्रिटिश काळात "गुंडा" नावाचा आदिवासी-नायक होता.रावण हा गोंड वंशाचा अहंकारी आणि पर-स्त्रीचा मोह असणारा रा

सर्व धर्माचे संस्थापक भटके होते

Image
धर्म स्थापन करणारे अरब हे भटकेच होते आणि भटके लोक वाईट असतात असे काही नाही,उलट स्थिर झालेले लोक जास्त माजलेले असतात परंतू भटक्या लोकांत दया जास्त असते,जगातील प्रमुख धर्मांचे संस्थापक हे भटके होते म्हणून त्यांची नावे कोणत्याही शिलालेखात सापडत नाहीत.

Vedic Mathematics

Image

नोह/ मनू आणि त्याची येमेनी पत्नी

Image
मनू ची एक पत्नी येमेनी होती असा मुस्लिम ग्रंथात संदर्भ मिळतो. प्रत्येक मिथकात १% खरा इतिहास लपलेला असतो. भारतातील पशुपालक लोकांत अरब महिलावंश मोठ्या प्रमाणात आढळतो आणि त्यांचे अरबस्तानात सुमारे २५०० वर्ष वास्तव्य होते याचे ऐतिहासिक पुरावे मिळतात.परंतू त्या भागातील प्राचीन सर्व सभ्यता या मूर्तिपूजक होत्या. नुह किंवा मनू नुह किंवा मनू हा भारतीय होता आणि त्याची जन्मभूमी अयोध्या होती. मुस्लिम लोकांत सुद्धा नुह ने आदम पूल किंवा रामसेतू पार केला होता अशी श्रद्धा आहे. R1a1--- हा आर्यांचा मुख्य पितृवंश जो भारतीय आणि यूरोपीय लोकांत मोठ्या प्रमाणात आणि अरबस्तानात अगदीच नगण्य आहे.

मनुष्य उत्क्रांति सिद्धांत हेच अंतिम सत्य आहे

Image
हा सैफ आसरे काहीही चुकीची माहिती  पसरवत आहे. हा यहुदी लोकांनी रचलेल्या कथा सांगत आहे. याला काहीही ऐतिहासिक आधार नाही. हे लोक आणि वैदिक काल्पनिक कथा रचण्याच्या बाबतीत एकाच माळेचे मणी आहेत. अर्थात प्रत्येक मिथकात १%  खरा इतिहास लपलेला असतो तो आपल्याला शोधावा लागतो. यांच्या कथांमुळे आपली खरा इतिहास शोधण्यासाठी कुतुहलता वाढते. यांना यांचे काम करू द्या.  आदिमानवाची अश्मयुगातील जी हत्यारे सापडतात ती पण अल्लाहानेच बनवायला शिकविली काय? लिपि पण जर अल्लाहानेच शिकविली तर अरब लोक हजारो वर्षे भटक्या अवस्थेत का जगले? अरब लोक लिपि कधी शिकले आणि अरबी ग्रंथ कधी लिहले? गिल्गमेश चे पुराण किती प्राचीन आहे माहित आहे काय? अरब लोक हे प्रँक्टिकल माईंडेड आहेत परंतू तुम्ही लोक सर्व गोष्टी या अल्लाहावरतीच ढकलता.ते जर तुमच्यासारखे असते तर दुबई सारखी शहरे निर्माणच करु शकले नसते. नुह किंवा मनू हा भारतीय होता आणि त्याची जन्मभूमी अयोध्या होती. मुस्लिम लोकांत सुद्धा नुह ने आदम पूल किंवा रामसेतू पार केला होता अशी श्रद्धा आहे. R1a1--- हा आर्यांचा मुख्य पितृवंश जो भारतीय आणि यूरोपीय लोकांत मोठ्या प्रमाणात आणि अरबस्त

नुह किंवा मनू

Image
नुह किंवा मनू हा भारतीय होता आणि त्याची जन्मभूमी अयोध्या होती. मुस्लिम लोकांत सुद्धा नुह ने आदम पूल किंवा रामसेतू पार केला होता अशी श्रद्धा आहे. R1a1--- हा आर्यांचा मुख्य पितृवंश जो भारतीय आणि यूरोपीय लोकांत मोठ्या प्रमाणात आणि अरबस्तानात अगदीच नगण्य आहे.

आर्य मिथक आणि वास्तव

Image
मदन आणि ज्यू हे वेगळे म्हणणे चूक आहे,ज्यू लोकांचे मूळ मदन आणि मोरी जमातीत आहे. ज्यू हा आर्यांचाच एक प्रकार आहे. उर या शहरातील लोक अग्नी पूजक नसून मातृदेवी पूजक होते. आर्य हे भारतातूनच उर या भागात गेले होते त्यामुळे आर्य परकीय होते असे म्हणण्यात काही तथ्य नाही.जाद पतशून आणि जादव हे एकच आहेत हे मान्य आहे. हे खरे आहे कि भारतीय आर्यांकडे लिपी नव्हती. उर भागातून जे लोक भारतात आले ते "शक" या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांच्याकडे त्यांची लिपी होती. भारतात आल्य ावरती त्यांनी अनेक शिलालेख आणि धार्मिक ग्रंथ लिहिले. सर्व आर्य गोरे होते म्हणणे चूक आहे. अब्राहम,येशू,मिदि लोक,सायरस महान,गौतम बुद्ध हे लोक कुरळ्या केसांचे आणि सावळे होते. प्राचीन सुमेरियन लोक हि सावळेच होते. ब्राह्मण,ब्रह्म हे शब्द सेमिटिक भाषेतील आहेत आणि भारतात त्यांचे दैवतीकरण झाले आहे हे खरे आहे. ब्राह्मण,ब्रह्म हे शब्द सेमिटिक भाषेतील आहेत आणि या शब्दांचा संबंध प्रेषित अब्राहमशी आहे. प्रेषित अब्राहम च्या एका मुलाचे नाव मदन होते. भारतात अब्राहम किंवा ब्रह्मचे दैवतीकरण झाले आहे हे खरे आहे. भारतात मंदिर आणि लिपीचे

गुरुकुल वास्तव आणि मिथक

Image
गुरुकुल वगैरे सर्व काल्पनिक आहे,एकही शोध लागला नाही त्या गुरुकुलात,साध्या एका घड्याळाचा शोध लागला नाही त्या गुरुकुलात आणि लोक म्हणतात भारत हा विश्वगुरू होता. जे लोक स्वतः अशिक्षित होते ते लोक क्षुद्रांना काय शिकवणार? अरबांच्या सुवर्णकाळात एवढे विद्वान घडले होते ते कोणत्या गुरुकुलात शिकले होते? अल-जेब्राचा निर्माता हा अल-ख्वारिझम आहे. अल -जेब्रा हा अरबी शब्द आहे. अल-जबीर म्हणजे सुट्ट्या वस्तूंची जुळवाजवळ करणे होय. उलट आजचे शिक्षण हे दर्जेदार आहे जे अरब आणि यूरोपियन लोकांनी जगात पसरवले आहे. या लोकांनी आधुनिक संशोधनात फार मेहनत घेतली आहे.गुरुकुल श्रेष्ठ होते असे सांगून जे लोक आधुनिक शिक्षण घेत आहेत त्यांच्या मनात भ्रम निर्माण केला जात आहे. समाजातील सर्व लोक शिक्षण घेत आहेत म्हणून काही ठराविक लोकांच्या पोटात दुखत आहे.

Origin of Indian ,Arabic and Hebrew alphabets

Image
Aram was the region in ancient Syria. It was desert region. The people living in this region was semi nomadic pastoral. They spoke Semitic language. The language of these people were known as Aramaic language . Aramaic was the language of Jesus. In 800 BCE these people developed city states. In 7 the century “ Madan” tribe was successful to build big empire in the world history. King Havkshtra(Cyaxares the Great) made Arama ic as the royal script of his vast spread empire. Since Arabian tribe was relatives of Madan tribe they also got an opportunity learn alphabets in his empire. 800 years later when Arabian people got power they renamed capital city of Median empire as “Hamadan” in modern Iran in memory of Madan people. One can clearly observe that After Median empire Persian empire and after Persian empire Mauryan empire was formed.This is not just coincident but there is historical link. In 2nd century Saka king Rudradamana had written a brief inscription in Sanskrit lang

भारतीय,हिब्रू आणि अरबी लिपींचे मूळ

Image
प्राचीन सिरियात "अराम" नावाचे क्षेत्र होते. हा भाग वाळवंटी होता आणि आजही आहे. या भागातील लोक निमभटके होते. नंतर या लोकांनी शहरे हि निर्माण केली. या लोकांकडे त्यांची स्वतः ची लिपी होती.यांची भाषा सेमिटिक परिवारातील होती. त्यांच्या भाषेला अरामी भाषा म्हटले जायचे. येशू ख्रिस्त यांची भाषा हि "अरामी" होती.इसवी.पूर्व सातव्या शतकांत "मिदि" लोकांनी मोठे साम्राज्य निर्माण केले."मिदि" वंशाचे सम्राट "हवक्षत्र महान" यांनी या लिपीला राजलिपीचा दर्जा दिल ा. "हवक्षत्र महान" यांचा नातू "सायरस" दि ग्रेट याच्या काळात "अराम" लिपीचा भरभराट झाला. पुढे पारसी,अरब आणि यहुदी लोकांनी हि हीच लिपी वापरली. नंतर जेव्हा ८०० वर्षानंतर अरबांकडे सत्ता आली त्यावेळेस "मिदि" आणि आणि झंज लोकांची आठवण म्हणून अरबांनी या शहरांची नावे बदलून "हमदान" आणि "झंजा" अशी ठेवली. भारतात सर्वात अगोदर सम्राट अशोकाने जे ब्राम्ही लिपीत शिलालेख लिहिले होते त्या ब्राह्मीचे मूळ "अराम" लिपीत आहे. मिदि साम्र