Posts

Showing posts from 2019

काळ हा सर्वात शक्तिमान आहे

Image

Princess Sheikha Mahara of Dubai Zodiac Sign

Image
Birth Date : 26 February 1994 Full Name : Sheikha Mahra bint Muhammed Al-Maktoum Zodiac : Pisces(Fish) Zodiac Span: 19th February -21th March Significance of Zodiac: The last Zodiac in the Zodiac cycle. Physical status and nature : Perfect blend of bravery,kindness & intelligence Slim body and agile by nature Hobbies: Swimming and Horse riding Perfect blend of two different cultures : Her mother is from Greece and father is an Arab. She is tolerant towards both of the culture. Very rare and famous people are born in this Zodiac .

दुबईची राजकुमारी शेखा महाराची रास

Image
जन्मतारीख: २६ फेब्रुवारी १९९४ नाव : शेखा महारा बिन मुहम्मद अल-मक्तूम रास : मीन राशीचा काळ: १९ फेब्रुवारी- १२ मार्च राशीचे प्रमुख वैशिष्ठय: राशीचक्रातील शेवटची रास राशीची शारीरिक आणि स्वभाव वैशिष्ठये: पराक्रम आणि बुद्धीचा उत्तम संयोग सडपातळ बांधा,चपळ आणि चंचलता पोहण्याची आवड दोन वेगवेगळ्या संस्कृतीचा संयोग: राजकुमाराची आई हि ग्रीक आणि वडील अरब असल्यामुळे दोन्हीही संस्कृती बद्दल तिला आपुलकी आहे. फारच प्रसिद्ध आणि दुर्मिळ व्यक्ती या राशीत जन्माला येतात.

वृश्चिक राशीची वैशिष्ठये (कालावधी:(नोव्हेंबर 0१-डिसेंबर १५)

Image
राशीचक्रातील आठव्या क्रमांकांची रास. घमेंडी स्वभाव आणि कुटिलात हे या राशींचे वैशिष्ठ आहे. जवळपास सगळेच राजकारणी आणि बॉलीवूड स्टार या राशीत जन्माला आले आहेत. या राशींच्या लोकांचा सूर्य बलवान असतो. शरद पवारांचा मात्र चंद्र बलवान आहे त्यामुळे शरद पवार हे इतरांपेक्षा वेगळे ठरतात. कर्करोग आणि हृद्य विकाराचा धोका या लोकांना जास्त असतो. वृश्चिक राशीची काही प्रसिद्ध व्यक्तिमत्वे राणी लक्ष्मीबाई इंदिरा गांधी शरद पवार शाहरुख खान प्रियांका चोपडा

प्राचीन ईराकच्या सुमेरियन सभ्यतेतील पुरोहित आणि त्यांची उत्त्पति

Image
अगदी सुरुवातीच्या काळात जमातीतील काही व्यक्ती याच पुरोहित असायच्या.जमातीत ऋषी किंवा प्रेषित हे अतिशय कडक शिस्तीचे व्यक्तिमत्व असायचे.जमातीतील लोक आदराने त्यांना आबा किंवा अब्बा म्हणायचे. ऋषी किंवा प्रेषित हे राजकारणापासून दूर असायचे आणि जास्त वेळ शेळ्या-मेंढ्यां सोबत घालवायचे. जमातीतील इतर लोक काळेसावळे परंतू पुरोहित हे गोऱ्या रंगाचे असायचे कारण हे लोक शासक जमातीतील रांगडे पुरुष आणि कृषक जमातीतील सौम्य महि ला यांच्या विवाह संबंधातून निर्माण झाले होते.त्यामुळे शासक मुलांपेक्षा पुरोहित हे अधिक प्रेमळ आणि विद्वान निर्माण झाले. प्राचीन सुमेरियात राज्यात समृद्धता यावी म्हणून राजा आणि कृषक जमातीतील महिलांचे विवाह लावले जायचे. हे विवाह राजा आणि मातृदेवतेच्या विवाहांचे प्रतीक असायचे. देवी इनाना आणि मेषपाल देव "दुमीझिद" यांचा विवाह हा अतिशय महत्त्वाचा विधी होता. यात "दुमीझिद" ची भूमिका राजा आणि इनाना ची भूमिका कृषक समाजातील महिला पार पडायच्या. पुरोहितांनी अतिशय पवित्र असावे अशी अपेक्षा असायची.कॅलेंडरचे नियोजन हे महत्त्वाचे काम त्यांच्याकडेच असायचे.विद्वा

दहा शक्तिशाली शासकांचा दुर्दैवी अंत

https://www.inmarathi.com/leaders-who-faced-death-in-brutual-way/?utm_source=im&fbclid=IwAR1aHLvqDKK0gas7yNDcyaFtCi1a3g9DaNhTzmrswceaJDBdnr8M0gGHeqY

तिथींची नोंद ठेवण्याचे फायदे काय आहेत?

आपले पारंपरिक कॅलेंडर हे चंद्राच्या भ्रमणावरती आधारित आहे आणि सुरुवातीला प्राचीन सभ्यतेत जे कॅलेंडर वापरायचे ते चंद्रावरती आधारित होते. नंतर प्राचीन ईजिप्तच्या लोकांनी जगात सर्वात प्रथम व्यावहारिक कारणांसाठी ३६५ दिवसांचे सौर कॅलेंडर बनविले. मुस्लिम कॅलेंडर सुद्धा चंद्राच्या गतीवरती आधारित आहे. आपली संस्कृति,प्राचीन घटना आणि रूढीपरंपरा या आठवणींच्या स्वरूपात जतनं रहाव्यात हे तिथींची नोंद ठेवण्याचे प्रमुख कारण आहे. तारिख ही दिवसातील प्रत्येक घटिकांची ज्योतिषशास्त्रीय दृष्टया नोंद सांगू शकत नाही.तसेच ज्योतिषशास्त्रीय दृष्टया महिन्याच्या प्रत्येक तारखेचे महत्त्व सौर कॅलेंडर सांगू शकत नाही. एकाच महिन्यात जन्मलेल्या बालकांची सूर्य रास हि एकच असली तरी आणि त्यांचे बऱ्याच अंशी स्वभाव जुळत असले तरी प्रत्येक तारखेनुसार आणि दिवसातील प्रत्येक घटिकेनुसार बालकांची चंद्ररास आणि ग्रहमान बदलते. आपल्या जन्माची वेळ ब्राह्मणाला सांगितली आणि तो ब्राह्मण खरोखर तज्ञ असेल तर तो अगदी लहानपणीच आपला स्वभाव आणि जन्मजात मिळालेली आपली प्रतिभा ओळखून या बालकाची आवड नक्की कशात आहे आणि त्याला त्याप्रमाणे कसे घड

ब्राह्मण म्हणजे कोण?

Image
तथागत गौतम बुद्ध म्हणातात न जटासे, न गोत्र से, न जन्म से कोई ब्राह्मण होता है जिसमें सत्य और धर्म है वहीं व्यक्ति पवित्र हैं और वहीं ब्राह्मण हैं ! ब्राह्मण मातेच्या पोटून जन्म घेतलेल्या मनुष्याला मी ब्राह्मण म्हणत नाही. तर ज्याकडे काहीच नाही, जो कुणाकडून काहीही घेत नाही, जो छोटी असो या मोठी चोरी करत नाही, जो कधीच खोटं बोलत नाही कुणालाही फसवत नाही त्याला मी ब्राह्मण म्हणतो. आणि या काळात असा यक्ती शोधून सुद्धा सापडणार नाही जे स्वतःला ब्राह्मण म्हणून घेतात त्यांच्यात जर तथागतांनी सांगितलेले गुण असतील तर तो ब्राह्मण.

ब्रह्म आणि अब्राहम

Image
ब्रह्म म्हणजे उच्च. ब्राह्मण म्हणजे अध्यात्मिक आणि तर्क शास्त्रातील उच्च व्यक्तिमत्व. अब्राहम म्हणजे अब-राम. इथे राम म्हणजे उच्च आणि अब म्हणजे पिता. अब्राहम म्हणजे उच्च पिता.

एक असा #भारतीय जो #एकट्याच्या हिमतीवर #ब्रिटिशांना सळो #कि पळो #करून सोडणारे #एकही युद्ध न #हरणारे...!

https://www.facebook.com/vinaykumar.madane/posts/1780679018731172

सर्पाची चाहूल*

*आप्पाचीवाडी , ता . चिकोडी , जि . बेळगाव येथील बळवंत कोडिबा गोते यांना देखील सद्गुरू बाळूमामा आपले सच्चे अनुयायी मानीत होते . पशुपक्ष्यांना देखील  मामांच्या अवतारीपणाची जाणीव होती , असे गोते सांगतात . मामांची बकरी त्यांच्या वास्तव्यापासून चतुर्दिशांना जवळजवळ १५० - २०० किलोमीटरच्या अंतरात चारावयास जात असत . असेच एकदा सद्गुरू बाळूमामा कोकणात बकरी चारावयास घेऊन गेले होते . बळवंत गोतेसह अनेक माणसे मामांच्या सान्निध्यात कोकण दौ - यावर होती . शुक्ल पक्ष असल्याने चंद्राची प्रसन्नता सर्वांना मोहवत होती . भूतलावर शुभ्र चांदणे विखुरले होते . संध्या प्रेमाने खुलली होती . कौमुदी हसत असल्याचा भास होत होता . मामांची बकरी पोटभर चरून शांतचित्ताने रस्त्याने मुक्कामाच्या होती . स्थळी निघाली होती . सर्व मंडळी बक - यांपुढे गप्पागोष्टीत गढून गेली रस्त्याने चालत असता एक घोणस सर्प ( फुरसे ) रस्त्याच्या* *मध्यभागी माती चाटत आडवा पडला होता . त्याची जाणीव सर्वप्रथम बाळूमामांना झाली . नंतर सर्व मंडळींचे लक्ष त्या सर्पाकडे जाताच सर्वांचे पाय जागच्या जागी खिळून राहिले . जर त्या प्राण्याच्या शरीरावर

Ancient Nuclear Energy at Mohenjo Daro

https://www.facebook.com/vinaykumar.madane/posts/1780366512095756?__xts__%5B0%5D=68.ARACuZqzIHA8Ros8rAXcHqu-2dzjMGBDmEt0zkdAhUpKd41zV-0Dl3J_RBXL_bmBQeJpSmA8W-xZmAs-M9lBy0R2SGwTzPbPqC8QzaNhcO94Fa1Dlqr9w5cKzO3mLFMTl3ocoflMQoq3q0ZJi2x-P0ZpO8peNTnWZtlvnZ5fY8QxZN82hxLvCHPOMAyp_hZpcH0gET7oC37cnzJYiPdejyUXYV0IiE8Vgtx-t9A3RGAGHBJ0pBdA1bBrzKLPmZIwD3G8jp1TduxI_xkIQMLjfI930E9cjUjdL0Me5pcGTyneOpZmcZzuPER2UJ6xTSEAGw99kSIDZz621Bk9wcvoaaRuskaW8ayxGg&__tn__=-R

राशींचे वर्गीकरण

Image
प्रथम पाच राशी(कालावधी:मार्च-सप्टेंबर) सुरुवातीच्या पाच राशी या सर्वात अगोदर निर्माण झाल्या आहेत.प्रथम राशीत अनेक ऋषी-मुनी,प्रेषित आणि महान राजे जन्माला आलेले आहेत. हे लोक साम्राज्यवादी,सरळ मार्गी आणि नाकासमोर चालणारे असतात. नंतरच्या चार राशींत अनेक विद्वान,समता भाव जपणारे आणि महत्वाकांशी राजे आणि योद्धे निर्माण झाले आहेत. मेंढ्याप्रमाणे समोरून धडक, बैलासारखी उत्तम शरीरयष्टी आणि लैंगीक शक्ती,प्रेम(मिथुन) आणि सिंहासारखी शूरता यासाठी हे लोक प्रसिद्ध असतात.या राशीतील लोकांना शारीरिक व्याधी,कर्करोग आणि हृदयविकाराचे प्रमाण कमी आहे. यांतील मिथून राशीत अनेक चांगले वास्तुरचनाकार तयार झाले आहेत. मिथुन राशीतील लोक हे धार्मिक,समता भाव जपणारे,बोलके,मुत्सद्दी आणि लोकांशी चांगले संबध निर्माण करण्यात निष्णात असतात. म्हणजे इतर चार राशींपेक्षा थोडेशे वेगळे गुण यांना मिळाले आहेत. नंतरच्या पाच राशी( कालावधी: सप्टेंबर-जानेवारी) या राशी क्षुद्र वर्गात येतात. कालांतराने समाजात कपटीपणा,धोकेबाजपणा आणि कुटिलात वाढू लागली. त्यामुळे व्यक्तींच्या स्वभावाप्रमाणे नंतर या राशी बनविण्यात आलेल्या आहेत. सुरुवात

पाश्चिमात्य देशांत मुहूर्तांना का महत्त्व देत नाहीत ?

पाश्चिमात्य खगोलतज्ञ म्हणतात कि आम्ही प्राचीन ईजिप्तच्या "सौर" कॅलेंडरलाच मानतो.तारकापुंज,मुहूर्त किंवा ग्रह-ताऱ्यांच्या बदलत्या स्थानाला ते लोक महत्त्व देत नाहीत कारण त्यांचा प्रमाणिकरणावरती (Standardization) जास्त भर आहे. याच कारणामुळे मेष हि राशी त्यांनी मार्च-एप्रिल या कालावधीत कायमस्वरूपी स्थिर केली आहे जेणेकरून मुहूर्तांमुळे निर्माण होणारा किचकटपणा कमी होईल आणि एक प्रमाणबद्धता कायम राहील.कारण राशी या फिरून काही वर्ष ांनंतर परत त्यांच्या स्थानावरती येतात. खर म्हणजे तारकापुंज किंवा राशी या आहे त्याच ठिकाणी आहे परंतू आपण फिरत असल्यामुळे आपणाला वाटते कि तारकापुंजच फिरत आहे जसे बस मध्ये बसल्यावरती आपणाला जाणवते कि झाडे पळत आहेत आणि आपण एकाच जागेवरती स्थिर आहे. परंतू आपल्या प्रवासातील काही मार्ग मात्र खडतर असतात हे खरं आहे आणि त्याच्यावरती आपल्यालाच मार्ग काढायचा असतो. त्याच प्रमाणे १ जानेवारी आणि ३१ डिसेंबर या तारखा सुद्धा त्यांनी स्थिर केल्या आहेत. त्यामुळे काय होत आपल्याकडे दर तीन वर्षांनी येणार ३३ दिवसांचा जो अधिक मास आहे तो टाळला जातो आणि संभाव्य किचकटपणा कमी होतो

भारतीय आणि पाश्चिमात्य राशीचक्रातील मूलभूत फरक

Image
भारतीय आणि पाश्चिमात्य राशीचक्रातील मूलभूत फरक पृथ्वीच्या स्वतः भोवती फिरण्यामुळे दिवस तयार होतो आणि सूर्याभोवती फिरण्यामुळे ऋतू तयार होतात. २१ मार्चला सूर्य बरोबर डोक्यावरती असतो. एका काल्पनिक चक्रावरती( क्रांतिवृत्त) या दिवशी सूर्य दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात प्रवेश करताना विषुवृत्ताला ज्या बिंदूत छेदतो तो बिंदू म्हणजे वसंतसंपात बिंदू होय. या दिवशी सूर्याची किरणे पृथ्वीवरती बरोबर लंबरूप पडतात. पृथ्वीचा अक्ष स्थिर नाही. तो दर २६ हजार वर्षांनी एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. त्यामुळे जसा जसा पृथ्वीचा अक्ष फिरतो, तस तसा वसंतसंपात बिंदू पश्चिमेकडे सरकत जातो.प्रत्येक वर्षी तो ०.०१४ अंशांनी (५०.४ विकला) सरकतो. ग्रेगरियन दिनदर्शिकेनुसार वसंतसंपात दर वर्षी १९ ते २१ मार्च यापैकी एका दिवशी येतो. इथे एक लक्षात घ्या कि राशीचक्रातील सूर्य हा स्थिर आहे. इतर ग्रह आणि पृथ्वी मात्र सूर्याभोवती फिरत आहेत. तसेच तारकापुंज हा स्थिर असतो. हे तारकापुंज म्हणजे राशींचा आकार होय. पृथ्वी फिरत असल्यामुळे आपल्याला वाटते कि या तारकापुंजांचे सूर्यापासूनचे अंतर बदलत आहे. त्यामुळे आपणाला भास होतो कि सूर्य हा

वृषभ राशीचे लोक

Image
एप्रिल-मे महिन्यातील जन्मलेले लोक एप्रिल २० ते मे २० या काळात जन्मलेल्या लोकांची रास वृषभ असते.हे लोक अतिशय विद्वान, जिद्दी, बंडखोर वृत्तीचे आणि महत्वकांक्षी असतात.एकदा नाही म्हटले की कोणाचा बाप ही यांना समजावू शकत नाही.अन्यायाविरुद्ध हे लोक पेटून उठतात.हे लोक पारंपारिक रुढींना फाटा देतात.विद्वान असतात म्हणून वाचणाची आवड आणि लिखाणही बरेच करतात. श्रीराम,महात्मा गौतम बुद्ध,महाराणा प्रताप,छत्रपति संभाजी महाराज आणि वीर सावरकर हे महापुरुष या राशीत जन्माला आले होते.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या या राशीच्या पुढच्या म्हणजे मिथून राशीतील म्हणून प्रेमळ,सौम्य आणि धार्मिक स्वभाव म्हणून त्यांच्यात दैवी गुण होते आणि म्हणून त्या पुण्यश्लोक होत्या.

मेष राशीचे लोक

Image
राशीचक्रातील प्रथम रास.मार्च २१ ते एप्रिल २० हा या राशीचा काळ आहे. पराक्रम अगांत भिनलेला.फारस कोणाच एेकणार नाहीत. मेंढयाप्रमाणे धडक देणार.सम्राट अशोक,सम्राट कनिष्क आणि सुभेदार मल्हारराव होळकर अशी काही दुर्मिळ व्यक्तिमत्व या राशीत जन्माला आली.

सिंह राशीचे लोक

Image
जुलै २३-अॉगस्ट २३ हा या राशीचा काळ. सिंहाप्रमाणे पराक्रमी लोक.उत्तम संघटक.परंतू महत्वकांक्षा कधीच पुर्ण होत नाही.कोणत्या तरी शिकार्याच्या जाळ्यात सापडतात.अलेक्सांदर दि ग्रेट,ज्युलिअस सिझर,नेपोलियन बोनापार्ट,संगोली रायन्ना आणि लोकमान्य टिळक या राशीत जन्माला आले.विशेष म्हणजे नेपोलियन बोनापार्ट आणि संगोली रायना यांचा जन्मदिनांक एकच म्हणजे १५ ऑगस्ट हा होता.संगोली रायन्ना या महान क्रांतिकाराला ब्रिटिशांनी फाशी दिले.

मीन राशीचे लोक

Image
राशीचक्रातील सर्वाच शेवटची रास.1८ फेब्रवारी-२० मार्च हा या राशीचा काळ.बुद्धी आणि पराक्रमाचा उत्तम मिलाफ.प्रसंगी माश्याप्रमाणे लवचिक,कधी फार प्रेमळ तर कधी माश्याच्या काट्याप्रमाणे कठोर आणि टोकदार.कधी शार्क प्रमाणे एखाद्याला फाडणारे.अतिशय दुर्मिळ महापुरुष आणि नेता लोक या राशीत जन्माले आले. छत्रपति शिवाजी महाराज आणि झिंबाब्वेच्या रॉबर्ट मुगाबे सारखे काही मोजकेच महापुरुष या राशीत जन्माले आले. सध्याची दुबईची राजकुमारी शेखा महाराची रास पण मीनच आहे.

पहिल्या आणि शेवटच्या राशींचे ऐतिहासिक महत्व

Image
मेष हि राशीचक्रातील प्रथम रास तर मीन हि शेवटची. साम्राज्य विस्तार करणारे अनेक महान राजे आणि योद्धे मेष या राशीत जन्माला आले. तर मीन या राशीत जन्माला आलेल्या काही मोजक्याच लोकांचे मानवी संस्कृतीच्या रक्षणासाठी फार मोठे योगदान आहे. मीन या राशीचा कालावधी १८ फेब्रुवारी ते २१ मार्च हा आहे. मेष आणि मीन या परस्पर विरोधी स्वभावाच्या राशी आहेत. म्हणजे मेष हा ताठ स्वभावाचा असतो आणि थेट समोरून हल्ला करतो. तर मीन हा वरून दिसायला लवचिक असला त री जबडा बघितल्यानंतर समजते कि किती धोकादायक आहे. तसेच सर्वात शेवटची रास या अर्थाने मीन राशीचे लोक हे सर्वात पाठीमागे राहून वेळ आल्यावरती डाव टाकायला प्रसिद्ध असतात.तसेच मीन राशीचे लोक स्वभावात लवचिकपणा असल्यामुळे कोणत्याही परिस्थिती मार्ग काढायला तयार असतात. मीन आणि सिंह राशींची तुलना केली तर सिंह राशींचे बरेच महान राजे प्रचंड महत्वकांक्षी आणि जगाचे काहीतरी भले करायची इच्छा असूनही खालच्या कुटिल लोकांच्या कारस्थानांना बळी पडून कमी वयातच संपले परंतू मीन राशीच्या लोकांनी आपल्या समोर माफक ध्येय ठेऊन ते पूर्ण केलेच. मीन आणि कोळी लोकांचा परस्परांशी संबंध आह

तारीख कि तिथी?

Image
तारीख कि तिथी? तारीख हि पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या परिणामामुळे निर्माण होते तर तिथी हि चंद्राच्या पृथ्वी आणि सूर्याभोवती फिरण्यामुळे निर्माण होते.राशी या पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या परिणामामुळे निर्माण झाल्या आहेत. सौर कालगणनेत बारा राशी आहेत.सौरकालगणनेत प्रत्येक दिवसाचे आणि ३६५ दिवसाचे मोजमाप होते त्यामुळे काही तफावत निर्माण होत नाही. सौर कालगणना आणि राशी या संकल्पना पश्चिमेतील प्राचीन सभ्यतेतून आपल्याकडे आलेल्या आहेत. नक्षत्रे सुद्धा चंद्र कालगणनेवरती  आधारित आहेत.आज जी तिथी आहे ती पुढच्या वर्षी त्याच दिवशी कायम राहील कि नाही याची काहीच शाश्वती नाही. यावर्षाची तिथी आणि पुढच्या वर्षाची तीच तिथी यांत वीस दिवसांचे अंतरही शक्य आहे. यामुळे जर तिथीची राशींशी तुलना केली तर एखाद्याची शेवटची रास हि प्रथम आणि प्रथम रास शेवटची होऊ शकते. परंतू तारखेत मात्र एका दिवसाचा हि फरक पडू शकत नाही. Nakshatras give slightly more precise information about the position of the sun/moon/planets but are obviously far less accurate than giving the position in degrees (apparently done by Bab

अधिक मास म्हणजे काय?

१९ व्या शतकापर्यंत आपल्याकडे एका वर्षात ३५४ दिवस आहेत मानण्याची प्रथा होती परंतू ४००० वर्षांपुर्वी ईजिप्तच्या लोकांनी हे शोधले की एका वर्षात ३६५ दिवस, ५ तास ४८ मिनिटे आणि साडे ४७ सेकंद असतात. त्यानुसार १५ व्या शतकात “ग्रेगोरी” नावाच्या इटलीच्या पोपने गणितीतज्ञांचा सल्ला घेऊन नविन “कैंलेंडर” तयार केले. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणामुळे, सूर्य हा बारा राशींमधून प्रवास करत कालचक्राचे एक वर्ष पूर्ण करतो असे भासते, त्यास ३६५ दिवस, ५ तास ४८ मिनिटे आणि साडे  ४७ सेकंद लागतात. त्या काळात इंग्रजी(ग्रेगरी) कॅलेंडरवरचे बारा महिने पूर्ण होतात. मात्र, चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यावर आधारलेले १२ हिंदू चांद्र मास(महिने) मात्र ३५४ दिवसातच म्हणजे ११ दिवस आधीच पूर्ण होतात. महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातील चांद्र मास हे अमान्त (अमावस्येला संपणारे) असतात. उत्तरेला ते पौर्णिमान्त असतात. ज्या हिंदू मासात सूर्य एकाही राशीचे संक्रमण करीत नाही, (रास बदलत नाही) तो अधिक मास होय. सौर मास व चांद्र मास यांची सांगड घालण्यासाठी व या अकरा दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी पंचांगात अधिक मासाची व क्षय मा

Ancient Indian calculations of number of the days in a year( प्राचीन भारतात एका वर्षातील दिवसांचे झालेले मोजमाप)

Image
Ancient Indian calculations of number of the days in a year प्राचीन भारतात एका वर्षातील दिवसांचे झालेले मोजमाप प्राचीन भारतात सुद्धा एका वर्षांतील दिवसांचे जवळपास बरोबर मोजमाप झाले होते परंतू राशी हि कल्पना पश्चिमेतील सभ्यतेकडून आल्यामुळे आपल्याकडे त्यांच्या काळाविषयी काही त्रुटी आढळतात.

भारतीय आणि पाश्चिमात्य राशीचक्रातील मूलभूत फरक

Image
पृथ्वीच्या स्वतः भोवती फिरण्यामुळे दिवस तयार होतो आणि सूर्याभोवती फिरण्यामुळे ऋतू तयार होतात. २१ मार्चला सूर्य बरोबर डोक्यावरती असतो. एका काल्पनिक चक्रावरती( क्रांतिवृत्त) या दिवशी सूर्य दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात प्रवेश करताना विषुवृत्ताला ज्या बिंदूत छेदतो तो बिंदू म्हणजे वसंतसंपात बिंदू होय. या दिवशी सूर्याची किरणे पृथ्वीवरती बरोबर लंबरूप पडतात. पृथ्वीचा अक्ष स्थिर नाही. तो दर २६ हजार वर्षांनी एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. त्यामुळे जसा जसा पृथ्वीचा अक्ष फिरतो, तस तसा वसंतसंपात बिंदू पश्चिमेकडे सरकत जातो.प्रत्येक वर्षी तो ०.०१४ अंशांनी (५०.४ विकला) सरकतो. ग्रेगरियन दिनदर्शिकेनुसार वसंतसंपात दर वर्षी १९ ते २१ मार्च यापैकी एका दिवशी येतो. इथे एक लक्षात घ्या कि राशीचक्रातील सूर्य हा स्थिर आहे. इतर ग्रह आणि पृथ्वी मात्र सूर्याभोवती फिरत आहेत. तसेच तारकापुंज हा स्थिर असतो. हे तारकापुंज म्हणजे राशींचा आकार होय. पृथ्वी फिरत असल्यामुळे आपल्याला वाटते कि या तारकापुंजांचे सूर्यापासूनचे अंतर बदलत आहे. त्यामुळे आपणाला भास होतो कि सूर्य हा राशी बदलत आहे. पृथ्वीचा अक्ष स्थ

भारतीय आणि पाश्चिमात्य राशींच्या काळातील फरक आणि कारणे

Image
आधुनिक तारकासमूहांनुसार वसंतसंपात बिंदूने इ.स.पू. १८६६ साली वृषभ तारकासमूहातून मेष तारकासमूहामध्ये प्रवेश केला, इ.स.पू. ६८ साली मीन मध्ये प्रवेश केला. इ.स. २५९७ मध्ये हा बिंदू कुंभमध्ये प्रवेश करेल आणि इ.स. ४३१२ साली मकर तारकासमूहात.मेष हि राशीचक्रातील प्रथम राशी आहे. राशीचक्र काढताना मेषपासून घड्याळाच्या फिरण्याच्या दिशेने क्रमाने बाकी राशी काढल्या जातात. इसवी. पूर्व. ८०० मध्ये मेषराशीचा काळ हा २१ मार्च ते २१ एप्रिल होत ा. दर २००० वर्षांनंतर संपातबिंदू हा घड्याळाच्या फिरण्याच्या उलटया दिशेने म्हणजे कागदावरती पश्चिम दिशेला एक एक घर पुढे सरकतो. म्हणून आज संपातबिंदू हा मीन राशीत आहे. या कारणामुळे आज मेषराशीचा काळ हा १५ एप्रिल ते १५ मे म्हणजे २७०० वर्षांत मेष राशी हि एक घर पुढे सरकली आहे आणि तिचे स्थान आज मीन राशीने घेतले आहे. मीन राशीचा आजचा काळ हा १५ मार्च ते १४ एप्रिल हा आहे. इंग्लिश कॅलेंडरप्रमाणे हा काळ १९ फेब्रुवारी ते २१ मार्च हा आहे. राशीचा पहिला दिवस हा फार शुभ मानला जातो. माझी रास वृषभ आहे आणि तिचा काळ हा १६ मे ते १५ जून हा आहे. माझा जन्म हा १६ मेला झाला आहे. याचा अर्थ मेष

राशींचे वर्गीकरण

Image
प्रथम पाच राशी(कालावधी:मार्च-सप्टेंबर) सुरुवातीच्या पाच राशी या सर्वात अगोदर निर्माण झाल्या आहेत.प्रथम राशीत अनेक ऋषी-मुनी,प्रेषित आणि महान राजे जन्माला आलेले आहेत. हे लोक साम्राज्यवादी,सरळ मार्गी आणि नाकासमोर चालणारे असतात. नंतरच्या चार राशींत अनेक विद्वान,समता भाव जपणारे आणि महत्वाकांशी राजे आणि योद्धे निर्माण झाले आहेत. मेंढ्याप्रमाणे समोरून धडक, बैलासारखी उत्तम शरीरयष्टी आणि लैंगीक शक्ती,प्रेम(मिथुन) आणि सिंहासारखी शूरता यासाठी हे लोक प्रसिद्ध असतात.या राशीतील लोकांना शारीरिक व्याधी,कर्करोग आणि हृदयविकाराचे प्रमाण कमी आहे. यांतील मिथून राशीत अनेक चांगले वास्तुरचनाकार तयार झाले आहेत. मिथुन राशीतील लोक हे धार्मिक,समता भाव जपणारे,बोलके,मुत्सद्दी आणि लोकांशी चांगले संबध निर्माण करण्यात निष्णात असतात. म्हणजे इतर चार राशींपेक्षा थोडेशे वेगळे गुण यांना मिळाले आहेत. नंतरच्या पाच राशी( कालावधी: सप्टेंबर-जानेवारी) या राशी क्षुद्र वर्गात येतात. कालांतराने समाजात कपटीपणा,धोकेबाजपणा आणि कुटिलात वाढू लागली. त्यामुळे व्यक्तींच्या स्वभावाप्रमाणे नंतर या राशी बनविण्यात आलेल्या आहेत. सुरुवात

Aristotle, the Mentor of Alexander the Great अॅरिस्टॉटल:अलेक्सान्डर चा गुरु

Image

पेरियार हे भारतीयांबद्दल काय लिहितात?

Image

भारतीय खरोखर मूर्ख आहेत काय?

Image
होय,भारतीय पहिल्यापासूनच मूर्ख आणि प्रचंड अहंकारी आहेत. मुळात इथले गुरु म्हणजे ऋषी हे प्रचंड अहंकारी होते. इथे साधा सरपंच किंवा आमदार हा प्रचंड अहंकारी असतो. इथले पुरोहित तर महामूर्खच होते.इथे काही ठराविक मूर्ख लोक सतत लोकांना महामूर्ख बनवत असतात. या देशातील लोक सतत वांशिक आणि प्रादेशिक कारणांवरून एकमेकांशी भांडत असतात. मग एखादा मूर्ख लोकांना भडकवितो आणि लोक त्याच्याच मागे धावतात. इथे इतिहासाचे हि बरेच विकृतीकरण झाले आहे. २५०० वर्षांपूर्वी "अरब -आफ्रिकन" वंशाचे लोक भारतात आले म्हणून भारतीय लोक निदान नागरी तरी झाले नाहीतर हे लोक ऋषींप्रमाणे हिमालयात फिरत बसले असते. "अरब-आफ्रिकन" लोकांनी या देशातील लोकांना लिपी शिकविली. त्यांना संघटित केले. ईजिप्तच्या पिरॅमिडच्या धरतीवरती इथे मंदिरे बांधली.भारतात अगोदर वैदिक परंपरा होती आणि मंदिरे आणि मूर्तिपूजा निषिद्ध होती.सर्वात अगोदर भारतात बौद्ध विहारं बनली होती आणि नंतर मंदिरं. भारतीय लोक बुद्धीपेक्षा एखाद्याचा चेहरा बघून त्याच्याविषयी मत बनवितात आणि म्हणून फसतात. इथे गर्विष्ठ आणि घमेंडी चेहऱ्याच्या लोकांना फार महत्त्व आ

Sinop city,Turkey found by King Mithradates-II (Mihir-Datt) in 240 BCE

https://www.youtube.com/watch?v=8Z12IgiNRsM

Ancient upper class people

Ancient upper class were very kind,intelligent people like our kings and gods we imagine but lower class(emerged from tribal as uncivilized people) was very rude people.If feel proud of being a rude then what is difference between Human and lions,Humans are ruling the world because of their intelligence and kindness,if this is not true then lion could have ruled this world.

सध्याची कुटिलता काहीच नाही

Image
प्राचीन राजकारणाच्या तुलनेत सध्याचे राजकारण अगदीच पोरखळ आहे. अलेक्सझांडर सारख्या विश्वविजेत्याला एका गुलाम आणि नपुंसक माणसाने संपविले. आलेक्सझांडर आजारी पडल्यानंतर एका महिन्यात संपला होता हा इतिहास आहे.त्याच्यावरती रोज थोडा थोडा विषप्रयोग झाला होता. पर्शियन शासक निष्क्रिय झाले होते म्हणून आणि अलेक्सझांडरचा संभाव्य धोका ओळखून त्याने पर्शियन राजघराणयातील ९ सदस्यांना संपवून तो पर्शिया सारख्या तत्कालीन जगतात बलाढ्य असणाऱ्या साम्राज्याचा एकहाती शासक झ ाला होता. आणि दारा द्वितीय ने त्याच्यावरती टाकलेला विश्वास त्याने सार्थ करून दाखविला. नंतर त्याने मध्य-आशियातील अनेक भटक्या जमातींना एकत्र करून पर्शियाच्या पूर्वेचा म्हणजे सिंध पर्यंतचा भाग काबीज केला होता. यांनतर काही शतकातच पूर्वेला मौर्यांनी सत्ता स्थापन करून ग्रीकांना सिंध प्रातांतातून पार पश्चिमेला हाकलून दिले. मलिक अंबर या अश्याच आफ्रिकन गुलामाने शिवाजी महाराजांच्या अगोदर महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. भलेभले अमात्य हि त्याच्यापुढे अगदीच नगण्य वाटतील अशी त्याची कामगिरी होती.

Ancient Greek God "Pan"

Image
Pan was the God of wild shepherds in ancient Greece

रूद्रदेव और पुषाणदेव में संघर्ष का इतिहास :

Image
रूद्रदेव और पुषाणदेव में संघर्ष का इतिहास : वैदिक लोगों के देव पुषाण रुद्र के विरुद्ध जिते थे लेकिन पुराणों में रूद्र को शिवा और पशुपति को दक्ष-प्रजापति यह बड़ा स्वरुप देकर उसमें शिवा को विजेता और प्रजापति को पराजित दिखाया हैं। सति प्रथा भी बहुत बाद में विधवा महिलाओं पर निर्बंध डालने के लिए निर्माण की गई हैं। ऋग्वेद में देवी सति के कोई संदर्भ नहीं मिलते हैं। बाद में सति को शिवा की पत्नी दिखाकर शिवा का मानवीकरण(Manifestation) कियाँ गया हैं। पुराण मौर्य समय के बाद लिखे गए ,उ स समय भारत में वैदिक लोगों की सत्ता जाकर शैव लोगों की सत्ता आयी थी। वास्तव में पुषाण और रूद्र दोनों पशुपालों की देवता थी और यह संघर्ष दो या दो से अधिक पशुपालों के कबीले में था। राम,कृष्ण और विश्वामित्र यह राजा और ऋषी वैदिक लोगों के इंद्र के विरुद्ध युद्ध हारे थे। पुषाण वैदिक लोगों के बारा आदित्यों में से एक मतलब वैदिक लोगों की प्रमुख "सूर्यदेवता" थी। पुषाण घुमंतू मेषपाल लोगों के लिए बहुत ख़ास थे। रूद्र खास करके योद्धाओं की देवता थी। रूद्र के प्रति आदर दिखाने के लिए सर्वप्रथम शक क्षत्रपों ने रुद्रद

पौराणिक कथांचे वास्तव:

Image
सध्याचे जे आपले देव आहेत ते मुळात युद्धात हरले होते.अगदी अलीकडे(पुराणकाळात) जेव्हा शैव लोकांच्या म्हणजे वैदिक काळात वैदिकांकडून हरलेल्या लोकांच्या हाती या देशाची सत्ता आली तेव्हा रुद्र आणि पशुपतीला शिवा आणि प्रजापति असे मोठे स्वरूप दिले गेले आहे. पुराण लिहिण्याच्या म्हणजे मौर्य काळापासून शैव लोकांनी आपण विजेते होतो आणि वैदिक हरले होते हे पुराणांत दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. राम ,कृष्ण आणि विश्वामित्र हे राजे आणि ऋषि सुद्धा वैदिक लोकांच्या इंद् राविरुद्ध हरले होते. दक्ष-यज्ञात शिवाचा म्हणजे तिच्या पतीचा अपमान झाल्यामुळे दक्ष प्रजापतींची मुलगी सतीने यज्ञात उडी घेतली असे पुराणांत लिहिले आहे. परंतू नंतर हि कथा विधवा स्त्रीयांवरील बंधने कडक करून त्यांना सती देण्यासाठी निर्माण केली आहे. ऋग्वेदात हि कथा वेगळी आहे. ऋग्वेदात रुद्रदेव हा पुषाण देवाविरुद्ध हरला होता असा संदर्भ आहे परंतू सतीचा कुठेही उल्लेख नाही आहे. "दक्ष-यज्ञ" वैदिक लोकांनी "दक्ष-यज्ञ" केला होता परंतू त्यात रुद्रदेवाला बोलाविले नाही. तरीपण रुद्रदेव तिथे आला. रुद्रदेव मुळात फार रागिष्ट होता. त्यान

Bagoas the Poison Man(बेगॉस दि पॉइसन मॅन)

रोक्सानची मुद्रा आणि अलेक्सान्डर वरती विषप्रयोग अलेक्साण्डरच्या पर्शियाच्या आक्रमणावेळेस बेगॉस नावाचा पर्शियाचा एक अतिशय कुटील प्रधानमंत्री होता. मुळात तो एका गुलाम वंशातील होता. तो पर्शियन सम्राट दारियास प्रथमचा नोकर होता आणि त्याला नपुसंक बनविण्यात आले होते.त्याने विषप्रयोग करून पर्शियन राजपरिवारातील ९ सदस्यांची हत्या करून तो पर्शियाचा एकहाती शासक बनला होता. त्याचे अनेक क्षत्रप (सामंत) होते त्यांपैकी "रोक्सान" हा त्याचा अतिशय विश्वासू सामंत होता. रुखसाना हि रोकसान ची मुलगी आणि अलेक्साण्डरची प्रिय पत्नी होती. त्याने अलेक्साण्डरला एक मुद्रा भेट दिली होती. हि मुद्रा परत मिळविणे म्हणजे अलेक्साण्डरला विषप्रयोग करून ठार मारणे हि योजना बेगॉस ने अगोदरच आखली होती. शेवटी रुखसाना ने म्हणजे त्याच्या पत्नीनेच अलेक्साण्डरला विष देऊन ठार मारले आणि हि मोहीम फत्ते झाली. https://www.youtube.com/watch?v=ER2p4175tBM

प्राचीन ऋषी-मुनी/प्रेषित आणि त्यांचे योगदान

Image
युरोप,चीन,जपान आणि कोरिया या प्रमुख खंडात आणि देशांत ऋषी मुनीच नसल्यामुळे या ठिकाणी धर्मांचा उदय झाला नाही.भटके जीवन हे अध्यात्म शिकण्यासाठी जास्त पोषक असते. परंतू चीनसारख्या देशात शतकानोशतके स्थिरता असल्यामुळे याठिकाणी धर्माचा विकासच नाही झाला. हे ऋषी-मुनी निसर्गाच्या सानिध्यात अधिक काळ व्यतित करित .निसर्गातील बारीक-सारिका घडामोडींचे सूक्ष्म निरीक्षण करित .यातून त्यांना अनेक औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींचा शोध लागला. तसेच हजा रो वर्षानुवर्षे योगाचे ज्ञान जतन करण्याचे कामही ऋषी-मुनींनी केले आहे. ह्या ऋषी-मुनींचे इतर नातेवाईक जरी शहरी सभ्यतेत राजेशाही जीवन जगत असले तरी ह्यांचे मन शहरी सभ्यतेत रमत नसे. हे लोक शहरापासून दूर डोंगराच्या कडेला मेंढपाळ करत किंवा झोपडी बांधून गोपालन करत असत. हे गंभीर चेहऱ्याचे व कडक शिस्तीचे असत.यांच्या घरातील आणि इतर लोक यांना आदराने "आबा" किंवा "अब्बा" म्हणत.ह्या ऋषींची काही मुले राजेही बनत. प्राचीन नागरी सभ्यता ह्या परकीय आक्रमण किंवा नौसर्गिक प्रलयामुळॆ नष्ट व्हायच्या. शहरी सभ्यता नष्ट होऊन जमातीचे परत भटके जीवन