Posts

Showing posts from August, 2019

असुद्या आम्ही राखीव जागा आंदोलक

असुद्या आम्ही राखीव जागा आंदोलक ,जगात कोणत्याच मानवगटाची स्थिती कायम राहिली नाही,मोठमोठ्या सभ्यता,साम्राज्ये,मोठमोठे राजे लयाला गेले तिथे आम्ही काय चीज आहे? आम्ही जर स्वार्थी विचार करून कायम महालात राहायचे ठरविले असते तर आज या देशाची संस्कृती आणि अस्मिता ही वेगळी असती,आम्ही वेळ पडली की दुर्गम भागात राहून शत्रूंशी दोन हात करायचो,नुसते महालात राहिलो असतो तर बाहेरच जग माहित झालं नासत,आम्ही तुम्हाला एक ठराविक काम दिल होत उदारणार्थ सचिव,पोतनीस,फडणवीस,कर्णिक,कारखानीस इत्यादी,त्यामुळे तुमच्या पोटा पाण्याची सोया झाली,तुम्ही नागरी जीवनाच्या संपर्कात आला त्यामुळे उतर्रोउत्तर तुमची प्रगती होत गेली,त्यामुळे आपण हा इतिहास विसरता कामा नये,नाहीतर भिक्षा मागून जगणारे लोक काही कमी नव्हते आणि त्यात वाईट असे काहीच नव्हते कारण तो धर्मकार्याचाच एक भाग होता. ज्या ठिकाणी राजसत्ता होत्या त्या मराठवाडा,पैठण,बीदर,बदामी,विजयनगर भागात आज ही आमच्या हजारो एकर जमिनी आहेत.

वेद कोणी लिहिले?

वेद हे एका समूहाने लिहले होते,तो समूह शहरी जीवनापासून दूर होता,तो राजकारणात भाग भाग घेत नव्हता,तो मंदिरांत बसत नव्हता,हे लोक शहरी जीवनापासून कोसो दूर होते,हे आश्रमात बसून वेद पठन करायचे,आता मूळचा वेद लिहिणारा समूह वेगवेगळ्या जातींत विभागाला आहे,आताचा ब्राह्मण वर्ग राजसत्तेतून उदयाला आला आहे,जसे सोपोटेमियच्या पुरोहितांचे प्राचीन शिल्प आणि पुरावे मिळतात तसे यांचे का मिळत नाहीत,कारण आताच ब्राह्मण वर्ग फार अलीकडे म्हणजे ५ व्या शतकांपासून निर्माण झाला आहे 

आज काय आहे तेच आपण त्याकाळीही होते असे ग्राह्य धरतो आणि इथेच फसतो

Image
आज काय आहे तेच आपण त्याकाळीही होते असे ग्राह्य धरतो आणि इथेच फसतो. ५००० वर्षांपूर्वी सगळे काळे आफ्रिकन सारखे दिसायचे. हा सिंधू संस्कृतीच्या पुरोहित राजाचा चेहरा बघा,फार वेगळा दिसतोय आताच्या भारतीयांपेक्षा,थोडा सावळा आहे आणि मंगोल सारखा दिसतोय,दाढी आहे आणी मिश्या नाहीत.  आताचे इराणी गोरे असले तरी अरब ही प्राचीन जमात असल्यामुळे त्यांच्यात बरेच काळे सावळे ही आढळतात. आताच्या ईराणी लोकांचा आक्रमणकारी गोऱ्या तुर्कांशी फार संयोग झाला आहे म्हणून ते गोरे बनले आहेत. आताचे इराणी गोरे असले तरी अरब ही प्राचीन जमात असल्यामुळे त्यांच्यात बरेच काळे सावळे ही आढळतात. आताच्या ईराणी लोकांचा आक्रमणकारी गोऱ्या तुर्कांशी फार संयोग झाला आहे म्हणून ते गोरे बनले आहेत.

मलिक काफूर:

Image
मलिक काफूर हा सुलतान अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती होता. मूलतः तो गुलाम होता आणि त्याला नपुसंक बनविण्यात आले होते. त्याने सन १३०६ साली भारतावर आक्रमण करायला आलेल्या बलाढ्य मंगोल सेनेला रावी नदीच्या काठी हरविले होते.

Why he was not known to people before 20th century

Image
If Chanakya was really there then he must be mentioned in inscription of at least any single ruler born after him.In Junagadh inscription of Saka king Rudradamana Chandragupta and his grandson Ashoka is mentioned as Mauryas but not any single word about so called Chanakya was written, the people who now say that Ashoka is fictitious must know this inscription.Later Guptas must have written separate inscription in the honor of of such a great personality like Chanakya and would have made numerous statues to remain his memory forever generations.But any of this was not happened 

सम्राट अशोकाचा महाअमात्य "तुशास्प" पर्शियन का होता? कोणी भारतीय का नव्हता?

Image

महाजनपदे आणि भारताचे शहरीकरण

Image
इसवी.पूर्व. ६०० नंतर भारतात १६ महाजनपदांची स्थापना झाली आणि भारताचे शहरीकरण होऊ लागले. अलेक्झांडर ला राजा पुरूने सिंधू नदीच्या पूर्वेला असलेल्या राज्याच्या माहितीवरून आपल्याला समजेल की नंदा साम्राज्य हे बोगस होते.त्यावेळेस राजा पुरूने सांगितले की सिंधूच्या पूर्वेला "चंद्रमासी" (Xandrams) या राजाचे राज्य आहे.येथील राजा एका केस कपणाऱ्या वारकाचा मुलगा आहे ज्याच्या वडिलांकडे अगोदरच्या राजाची पत्नी आकर्षित झाली होती. तो राजा अतिशय शक्तिशाली होता आणि येथील लोकांना "गंग" म्हणत. त्यांची राजधानी बिहारमधील पाटलीपुत्र नसून बंगालमध्ये होती.गंग लोक अलेक्झांडरच्या आक्रमणाला सज्ज झाले होते परंतू तो राजा अतिशय शक्तिशाली असल्यामुळे अलेक्झांडरने पुढे जाण्याचे टाळले. याशिवाय या प्रदेशात जाण्यासाठी फार मोठा वाळवंटी प्रदेश पार करायचा होता. त्यामुळे अलेक्झांडरचे आक्रमण हे फार मोठे संकट होते, चाणक्याला भारताची फार काळजी होती म्हणून त्याने चंद्रगुप्त ची निवड केली या इतिहासात काहीही तथ्य राहत नाही. मौर्य कोण होते? मौर्य हे मेसोपोटेमियातील अमोरी(मोरी) वंशाचे लोक होते. ही जमात भटकी