महाजनपदे आणि भारताचे शहरीकरण
इसवी.पूर्व. ६०० नंतर भारतात १६ महाजनपदांची स्थापना झाली आणि भारताचे शहरीकरण होऊ लागले. अलेक्झांडर ला राजा पुरूने सिंधू नदीच्या पूर्वेला असलेल्या राज्याच्या माहितीवरून आपल्याला समजेल की नंदा साम्राज्य हे बोगस होते.त्यावेळेस राजा पुरूने सांगितले की सिंधूच्या पूर्वेला "चंद्रमासी" (Xandrams) या राजाचे राज्य आहे.येथील राजा एका केस कपणाऱ्या वारकाचा मुलगा आहे ज्याच्या वडिलांकडे अगोदरच्या राजाची पत्नी आकर्षित झाली होती. तो राजा अतिशय शक्तिशाली होता आणि येथील लोकांना "गंग" म्हणत. त्यांची राजधानी बिहारमधील पाटलीपुत्र नसून बंगालमध्ये होती.गंग लोक अलेक्झांडरच्या आक्रमणाला सज्ज झाले होते परंतू तो राजा अतिशय शक्तिशाली असल्यामुळे अलेक्झांडरने पुढे जाण्याचे टाळले. याशिवाय या प्रदेशात जाण्यासाठी फार मोठा वाळवंटी प्रदेश पार करायचा होता. त्यामुळे अलेक्झांडरचे आक्रमण हे फार मोठे संकट होते, चाणक्याला भारताची फार काळजी होती म्हणून त्याने चंद्रगुप्त ची निवड केली या इतिहासात काहीही तथ्य राहत नाही.
Comments
Post a Comment