वृषभ राशीचे लोक

एप्रिल-मे महिन्यातील जन्मलेले लोक
एप्रिल २० ते मे २० या काळात जन्मलेल्या लोकांची रास वृषभ असते.हे लोक अतिशय विद्वान, जिद्दी, बंडखोर वृत्तीचे आणि महत्वकांक्षी असतात.एकदा नाही म्हटले की कोणाचा बाप ही यांना समजावू शकत नाही.अन्यायाविरुद्ध हे लोक पेटून उठतात.हे लोक पारंपारिक रुढींना फाटा देतात.विद्वान असतात म्हणून वाचणाची आवड आणि लिखाणही बरेच करतात.
श्रीराम,महात्मा गौतम बुद्ध,महाराणा प्रताप,छत्रपति संभाजी महाराज आणि वीर सावरकर हे महापुरुष या राशीत जन्माला आले होते.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या या राशीच्या पुढच्या म्हणजे मिथून राशीतील म्हणून प्रेमळ,सौम्य आणि धार्मिक स्वभाव म्हणून त्यांच्यात दैवी गुण होते आणि म्हणून त्या पुण्यश्लोक होत्या.


Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans