Posts

Prithviraj Chauhan:The turning point of indian history:

Prithviraj Chauhan:The turning point of indian history: Prithviraj was responsible for the most momentous turning point in Indian History. Prithviraj was the false hero of the most important battle in Indian History, which led to the rape and rapine of millions of beautiful Hindu women. Because of Prithviraj’s poor military skills and tactics, Hindus lost their Independence and we must hold Sanyogita responsible for this. Sources: The most popular accounts about Prithviraj we re written by a Muslim (the book Gulshan-i-Ibrahimi by Ferishta) and by a Hindu (the book Prithviraj Raso by Chand Bardai). Ferishta’s book is full of facts. According to Ferishta, during Tarain II, Prithviraj had an army of 5,00,000 cavalry, 50,000 elephants, and 30,00,000 infantry. Ghori had an army of 52,000 cavalry. Ferishta states that in Tarain II, the vast Hindu army was totally destroyed by the sturdy Muslim army. Ghori castrated and killed Prithviraj. Ghori raped Prithviraj’s pregnant wife Sanyogita in f...

७५ हजार करोड़ के गोदरेज परिवार की बेटी बनेगी इंदौर राजघराने की बहू…

७५ हजार करोड़ के गोदरेज परिवार की बेटी बनेगी इंदौर राजघराने की बहू… महेश्वर(इंदौर) : होलकर परिवार के राजवाड़ा में २८-२९ दिसंबर को होने वाली शाही शादी चर्चा में है। यहां शादी की तैयारियों के साथ ही चहल-पहल भी बढ़ गई है। इंदौर के होल्कर वंश के महाराज शिवाजीराव के छोटे बेटे यशवंत की शादी मुंबई के उद्योगपति विजय कृष्ण गोदरेज की बेटी नायरिका से तय हुई है। फोर्ब्स द्वारा जुलाई २०१५ में किए गए सर्वे में गोदरेज परिवार की कुल संपत्ति ७५३१८ करोड़ रुपए बताई गई थी। इस लिस्ट में गोदरेज को ए शिया के ५० सबसे धनी परिवारों में 15वां स्थान मिला था। बता दें की नायरिका के पिता विजय कृष्ण गोदरेज कंपनी के बोर्ड ऑफ डायरेक्टर्स में शामिल हैं। यशवंत व नायरिका ने मुंबई में नर्सरी की पढ़ाई साथ-साथ की। उसके बाद भी वे एक-दूसरे से मिलते रहे हैं। दोनों बचपन के दोस्त है। दोनों परिवारों की खासी जान-पहचान है। शनिवार के दिन यशवंत व नायरिका दोनों महेश्वर पहुंचे। उन्होंने कुछ निजी बातें भास्कर से शेयर की। यशवंत ने कहा, पिछले डेढ़ साल में यहां नायरिका दो बार आ चुकी हैं। उन्हें महेश्वर का नेचुरल व्यू, नर्मदा और घाट पसंद ...

धनगर सरदार दमाजी थोरात

धनगर  सरदार  दमाजी  थोरात मराठ्यांच्या इतिहासात, बंडखोर सरदार दमाजी थोरात म्हणून ज्याचा नामोल्लेख इतिहासकारांनी पुन्हा पुन्हा केलेला आहे, तो दमाजी थोरात अत्यंत शुर, पराक्रमी आणि धैर्यवान होता... त्याच्या विरोधात स्वबळावर लढावं असा एकही सरदार नव्हता, म्हणूनच एक दिवस या महाराष्ट्रामध्ये दमाजी थोरात अजिंक्य ठरला होता, असं अभ्यासाअंती लक्षात येतंच, परंतु तशा प्रकारची नोंद स.गो. सरदेसाई यांनी लिहिलेल्या मराठी रीयासतीमध्ये तिसऱ्या खंडामध्ये अख्खं एक प्रकरण सरदार दमाजी थोरात यांच्या लढावू, बंडखोर स्वभाव गुणांवर आणि शौर्यावर आधारित आहे.  * सौजन्य- श्री.अर्जुन थोरात (शुर सरदार दमाजी थोरात प्रतिष्ठान, हिंगणगाव ता. हवेली, जि. पुणे)

Ref of Marahatta Country

Image
Ref of Marahatta Country Udyotan Suri's Kuvalayamala of the eighth century. The Castes and Tribes of H. E. H. The Nizam’s Dominions, Bombay. 1920, pp. 248–66. S.B. Joshi. ’Etymology of place-names’, Annals of the Bhandarkar Oriental Research Institute, Vol. 13, 1952, 5066; also see Sontheimer. Pastoral Deities of Western India. London, 1989, p. 127. Landscapes in Conflict: Flocks, Hero-stones, and Cult in early medieval Maharashtra. Ajay Dandekar. Centre For Historical Studies, Jawaharlal Nehru University see also modern day Marathwada(Bar/ Mara-tha-wada) i.e. area around Hingoli Ibn Batutta, Travels in Asia and Africa, 1325–1354, trans. H. A. R. Gibbs (1929; reprint Delhi, 1986)227–228) A social history of the Deccan, 1300–1761: eight Indian lives, Volume 1 By Richard Maxwell Eaton, pg 191

सम्राट अशोक का चतुर्दश शिलालेख

Image
यहां पर एक चट्टान पर मौर्य सम्राट अशोक का चतुर्दश शिलालेख अकिंत है। उसी चट्टान के दूसरी ओर शक क्षत्रप रुद्रदामन का अभिलेख (150 ई.) है, जिसमें मौर्य सम्राट चन्द्रगुप्त मौर्य के आदेश से वहां पर सुदर्शन झील के निर्माण का उल्लेख है। रुद्रदामन के जूनागढ़ लेख से ज्ञात होता है कि सम्राट अशोक के समय तुशाष्प नामक अधीनस्थ यवन राज्यपाल के रूप में सौराष्ट्र पर शासन करता था। यहां मल्लिनाथ और नेमिनाथ के स्मार क बने हुए हैं। जैनों के सबसे पवित्र तीर्थ स्थलों में प्रमुख 1118 मीटर ऊंचे गिरनार पर्वत पर संगमरमर से बने 16 मन्दिर विशेष रूप से दर्शनीय हैं। शिखर तक पहुचने के लिए दर्शकों को पत्थरों से तराशी गयी दस हजार सीढ़ियां चढ़नी पड़ती हैं। सबसे प्राचीन और विशाल मंदिर 22वें तीर्थंकर नेमिनाथ का है, जिसका निर्माण 112वीं शताब्दी में हुआ था। https://www.facebook.com/photo.php?fbid=649327875122253&set=a.383805828341127.88081.100001351403900&type=3&theater

हाटकर, बरगी धनगर- परभणी आणि नांदेड जिल्ह्यात यांची संख्या अधिक असून ते शेतकी आणि शिकारी करतात.

हाटकरांची लष्करी परंपरा (भाग-५) सिराज उल हसन, सईद लिखित 'निजामाच्या राज्यातील जाती आणि जमाती' भाग- १ यामध्ये 'हाटकर' संबंधीत असलेली माहिती मी जमेल तशी भाषांतरीत केली आहे.- * हाटकर (पदव्या- नाईक, राव) * हाटकर, बरगी धनगर- परभणी आणि नांदेड जिल्ह्यात यांची संख्या अधिक असून ते शेतकी आणि शिकारी करतात. त्यामानाने आदिलाबाद आणि बिदर जिल्ह्यात यांची संख्या कमी आहे. ते रांगडे, मजबूत, चपळ काया, गडद वर्ण, धीट आणि गर्विष्ठ वर्तणुकीचे आहेत. ते परदेशी वंशाचे असल्याचे दर्शवतात, स्थलांतरीत असू न अलीकडच्या काळात ते स्थायिक झाल्याचे वाटते. शिवाजी महाराजांच्या लष्कर तयार करिताना प्रामुख्याने याच जातीतील लोक निवडले जात असत. "शिवाजी महाराजांचे अतिविश्वसनीय पायदळ आणि मराठा साम्राज्यातील अनेक शूर सरदार त्यातीलच एक होळकर जे सर्वात प्रतिष्ठीत, कर्तबगार याच जमातीतील होते". (यानंतर लेखकाने ऐन-ए-अकबरीमधील हाटकरसंबंधित उल्लेख केला आहे, ज्याबद्दल मी हाटकरांची लष्करी परंपरा भाग-१ मध्ये लिहिले आहे.) Note: Kunbi/Kurmi Bahot prachin kal se Kheti karate hai.Hatkar pichale 600 sal se kheti...

* महाराणी ताराराणी यांच्या काळात सरदार निंबाजी वाघमोडे यांचा प्रामुख्याने उल्लेख होतो.

* महाराणी ताराराणी यांच्या काळात सरदार निंबाजी वाघमोडे यांचा प्रामुख्याने उल्लेख होतो. सरदार निंबाजी यास "सेनाबारासहस्ञी" असा किताब असल्याची नोंद सापडते. हा किताब वाघमोडे यांना राजाराम छञपती अथवा बहामनी सुलतानांकडून देण्यात आला असावा. कारण मुस्लिम दरबारातील अनेक मातब्बर सरदार जेव्हा पक्ष बदलून छञपतींना सामील होत. त्यावेळी त्या सरदाराचा पूर्वीचा मानमरातब ,किताब वगैरे कायम राखल्याचे दिसून येते. छत्रपती शाहू मोघलांच्या कैदेतून सुटून महाराष्ट्रात आल्यावर छञपतींच्या गादीसाठी त्यां च्यात व महाराणी ताराराणी यांच्यात वारसा कलह निर्माण झाला. त्यावेळी वाघमोडे सरदारांच्यातही भाऊबंदकी सुरू होऊन वाघमोडे सरदारांचे काही वारसदार महाराणी ताराराणी यांच्याकडे तर काही छञपती शाहूंना जाऊन मिळाल्याचे दिसून येते. महाराणी ताराराणी यांच्या पक्षाला चार बंधू राहिले त्यांना ताराराणी यांनी इ.स.वी सन १७०७ च्या सुमाराला संरंजाम दिल्याची नोंद सापडते. तर याच काळातील एका राजपञात ताराराणी यांनी वाघमोडे सरदारांना आपआपला सरंजाम वाटून घेण्याचे आदेश दिलेले दिसतात. या राजपञावर ताराराणी, रामचंद्रपंत अमात्य व आणखी ए...