वैदिक पशुबलि



वैदिक धर्म हा मुख्यत्वे वर्णाश्रमव्यवस्थेवर आधारित होता. जैन, बौद्ध, आजीवक अशा श्रमणांनी ही व्यवस्था पूर्णतः नाकारली, असं म्हणता येणार नाही. तथापि, त्यांनी या व्यवस्थेत असे काही बदल घडवून आणले, की ज्यांच्यामुळं या व्यवस्थेचा फायदा पूर्वी ज्यांना होत असे, तो आता तितका होईनासा झाला.
श्रमणपरंपरा अहिंसेची पुरस्कर्ती असल्यामुळं तिनं वैदिकांना यज्ञयागांत विरोध केला. वैदिकी म्हणजे यज्ञयागात पशुबळीमुळं होणारी हिंसा. मात्र, ही हिंसा हिंसाच नाही, असा पवित्रा वैदिकांनी घेऊन आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला खरा; पण तो पुरेसा यशस्वी झाला नाही. त्यामुळं वैदिक धर्मीयांची चिडचिड अधिकच वाढली. यज्ञयाग नाकारणं, हा वैदिक धर्माच्या मुळावरच घाला होता.

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans