पुरंदरे प्रकरणामुळे मराठे संघापासून दुर जाऊ लागलेत

पुरंदरे प्रकरणामुळे मराठे संघापासून दुर जाऊ लागलेत.....संघ आता थेट मराठ्यांना पेटवू शकत नाही....संघाने हार्पिक पटेलला पेटवलयं...हार्पिक पटेलच्या माध्यमातून संघ मराठ्यांना पुन्हा एकदा आपल्या वळचणीला आणण्याचा जांगडगुत्ता करु लागलाय....

https://www.facebook.com/JaiMaharashtranews/photos/a.300585263396419.72406.216162611838685/821910467930560/?type=1&theater

Comments